ठाणे जिल्हा प्रशासनाव्दारे हा राष्ट्रीय एकता दौडचे व राष्ट्रीय एकातेसाठी शपथ घेण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह सर्कल येथून सुमारे एक किमी. अंतरापर्यंत ही राष्ट्रीय एकता दौड करून पुन्हा सर्कलवर येऊनही दौड समाप्त ...
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या अंतर्गत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात सत्यनिष्ठा प्रतिज्ञा घेण्यात आली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘लाच घेणार नाही आणि देणार नाही,’ अशी शपथ दिली. ...
दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे बुधवारी पाच दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाले. प्रलंबित कामासाठी नागरिकांची गर्दी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालय फुलले होते. सर्वच विभागांत ही स्थिती होती. ...
बाधित शेतक-यांना पीक नुकसानीसाठी मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेचा तपशील व बाधित क्षेत्राची माहिती विवरण पत्रामध्ये तत्काळ पाठविण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. ...
राज्य शासनाने महापूरामध्ये पूरगस्तांना जाहीर केलेली नुकसान भरपाईची रक्कम अद्यापही दिलेली नाही. तातडीने जाहीर केल्यानुसार रक्कम देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या आमदारांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार ...
ठाणेकरांना व येणाऱ्या पुढील पिढीला आदिवासी संस्कृतीची माहिती व्हावी व या आदिवासी समाजातीच्या संस्कृतीचे परंपरेनुसार जतन करण्याचे मार्गदर्शन व धाडस व्हावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील तारफा पुतळ्या समोर ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी एकत्र ...
जिल्हयातील विधानसभा निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणी होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. सहा विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून दुपारपर्यंत सर्व निकाल हाती लागतील, अशी शक्यता आहे. ...