शिवसेनेने राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षांना सोबत घेत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यापासून भाजप - मनसे युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. ...
मी संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त गेलो होतो. त्यावेळी मी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. ...