हे वाहन लष्कर आणि निमलष्करी दलांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या वाहनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे माओवादी आणि दहतवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगापासून रक्षण करेल. ...
अगदी काही दिवसांपर्यंत भारत ज्या गोष्टींसाठी चीन किंवा इतर देशांवर अवलंबून होता त्यांचीच निर्मिती आता भारतात होऊ लागली आहे. त्यातही काही वस्तूंच्या निर्मितीत भारताने आता एवढी आघाडी घेतली आहे की, त्या वस्तूंची आता देशातून निर्यातही होणार आहे. ...
योगमुळे ओळख मिळवणाऱ्या आणि पतंजलीसारख्या ब्रँड निर्माण करणाऱ्या बाबा रामदेव यांनी आतापर्यंतच्या प्रवासात अनेक चढउतार पाहिले आहेत. त्यांना जशी मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांच्यावरून अनेक वादविवादही निर्माण झाले. ...
केंद्र सरकारने बँकेशी संबंधित व्यवहारांच्या काही अंतिम तारखा जाहीर केल्या आहेत. 30 जूनपर्यंत महत्त्वाची 7 कामं पूर्ण न केल्यास मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं. ...