लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट - Marathi News | BJP came to us to make a deal in Rajya Sabha elections, but...; Farooq Abdullah revelation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट

भाजपाला ७ मते भेट देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, जर असे झाले असते तर आमच्या उमेदवाराला २१ मते कशी मिळाली असती असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  ...

क्रिकेट स्टेडियम उभारुन भारत-पाकिस्तान सामना आयोजित करणार; तेज प्रताप यांचे मोठे आश्वासन - Marathi News | Bihar Election 2025: India-Pakistan match will be organized by constructing a cricket stadium; Tej Pratap's big promise | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :क्रिकेट स्टेडियम उभारुन भारत-पाकिस्तान सामना आयोजित करणार; तेज प्रताप यांचे मोठे आश्वासन

Bihar Election 2025: तेज प्रताप यादव आपल्या नवीन 'जनशक्ती जनता दला'च्या झेंड्याखाली पहिल्यांदाच स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. ...

एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले... - Marathi News | Eknath Shinde sudden visit to Delhi, meeting PM Narendra Modi; Reaction on clashes in the Mahayuti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...

नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासाची कामे आपण एकसंघ राहूनच पुढे गेलं पाहिजे असं त्यांनी सांगितले.  ...

मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा - Marathi News | Will Eknath Shinde Shiv Sena contest only 65 to 70 seats in Mumbai?; BJP slogan 'Abki Bar 150 Par' in BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा

हजारो कोटींचं बजेट असलेली मुंबई महापालिका आपल्या ताब्यात असावी यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. ...

Kolhapur Municipal Corporation Election: बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांची स्वबळावर लढण्याची तयारी - Marathi News | Preparations to contest the Kolhapur Municipal Corporation elections on their own from the Mahayuti and Mahavikas Aghadi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Corporation Election: बंडखोरी टाळण्यासाठी सर्वांची स्वबळावर लढण्याची तयारी

राजकीय पक्षांचा बी प्लॅन तयार ...

सत्तरीतील झेडपीच्या चारही जागा जिंकण्याचा निर्धार - Marathi News | determined to win all four ZP seats in the sattari | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सत्तरीतील झेडपीच्या चारही जागा जिंकण्याचा निर्धार

मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून स्थानिक लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन : पंतप्रधानांची विचारधारा घरोघर पोहचवणार, युवकांचा प्रश्न सोडवणार ...

“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह - Marathi News | bihar election 2025 union minister amit shah said a true diwali in bihar after rjd humiliating defeat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह

अमित शाह यांनी म्हटले आहे की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्या राज्याला पुन्हा योग्य मार्गावर आणण्यासाठी प्रयत्न केले. ...

राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली? - Marathi News | Cross voting in Jammu Kashmir Rajyasabha Election: How did BJP get 32 votes when it had 28 MLAs? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?

२०१९ नंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि जम्मू आणि काश्मीर विधानसभा विसर्जित झाल्यानंतर २०२१ मध्ये राज्यसभेच्या चार जागा रिक्त झाल्या ...