श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Election 2025 Exit Poll LIVE: बिहारमध्ये भाजप, जेडीयू , आरजेडी आणि काँग्रेस यांच्यातच खरी चुरस होती. आता एनडीएमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु होणार आहे. ...
Bihar Election Exit Poll 2025 : बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज संपले असून या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाले आहे. आज बिहारमध्ये सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६७ टक्के मतदान झाले आहे, हा आकडा ७० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. ...
Local Body Election: महायुतीचा धर्म पहिल्यांदा कोणी तोडला, यावरून आता शिंदेसेना, भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी युतीधर्माला तिलांजली दिल्याचे शिंदेसेनेचे म्हणणे आहे, तर सुरुवात कोकणातील शिंदेसेनेचे आ. नीलेश राण ...