श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
महापालिका निवडणुकीत भाजपाने शिंदेसेनेला सोबत घेतल्याचे जाहीर केले. मात्र अनेक महापालिकांमध्ये काडीमोड झाल्याचे चित्र आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालनामध्ये युती फिस्कटली आहे. ...
महानगपालिका निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने अनेक ठिकाणी सर्व पक्षीय उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाल्याचं दिसत होतं. त्यातच ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आलेल्यांचा संताप, एबी फॉर्म मिळवण्यासाठी धावपळ यामुळे राज्या ...
उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक महापालिकांमध्ये प्रंचड गोंधळ झालेला बघायला मिळाला. भाजपाने शेवटच्या अर्ध्या तासामध्ये बी फॉर्म देण्याचे ठरवले होते. पण, बी फॉर्म पोहोचण्यापूर्वीच अधिकाऱ्यांनी मुदत संपल्याने कार्यालय बंद केल्याने कार्यकर्त ...
Ramdas Athawale BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी फूट पडली असून आयपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली. ...
Chandrapur : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता काहीच तास उरले असताना एकाही बड्या पक्षाकडून उमेदवारांच्या अंतिम यादीवर शिक्कामोर्तब झालेले नाही. काँग्रेसचेही अजून ठरलेले नाही. ...
Mamata Banerjee And Amit Shah : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ...