श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये रामदास आठवले यांच्या रिपाईंने ३९ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे रिपाईं महायुतीमधून बाहेर पडल्याची चर्चा सुरू झाली. यावर केंद्रीय मंत्री आठवलेंनी स्वतः भूमिका मांडली. ...
Yavatmal : जिल्हा मुख्यालय असलेल्या नगरपरिषदेत भाजपला एकहाती बहुमत मिळाले. नगराध्यक्षही भाजपकडे आहे. अशाही स्थितीत भाजपने यवतमाळ शहर विकास आघाडी स्थापन करून प्रहार, बसप आणि अपक्ष सदस्यांना सोबत घेऊन तशी नोंद जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ...
महापालिका निवडणुकीत भाजपाने शिंदेसेनेला सोबत घेतल्याचे जाहीर केले. मात्र अनेक महापालिकांमध्ये काडीमोड झाल्याचे चित्र आहे. पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालनामध्ये युती फिस्कटली आहे. ...