श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Raj Thackeray News: बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी कोणत्याही परिस्थितीत बिहार भवन बांधणारच. राज ठाकरे महाराष्ट्रातील राजे आहेत का, अशी प्रतिक्रिया शनिवारी दिल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून महाराष्ट्रात नव्या वादाला तो ...
गोव्यात विकास प्रकल्पांच्या नावाखाली जो विद्ध्वंस सुरू आहे, तो थांबायला हवा. आठ पदरी रस्तेही झाले. आता आणखी बारा पदरी रस्ते बांधण्याची सरकारला हौस आहे काय? गोव्याची केरिंग कॅपेसिटी संपलेली आहे. साधनसुविधांवर आणखी ताण परवडणारा नाही. तिसवाडीतील बांबोळी ...
Kerala News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केरळ दौऱ्यादरम्यान तिरुवनंतपुरमच्या फूटपाथवर फ्लेक्स उभारल्याबद्दल भाजपची सत्ता असलेल्या या महापालिकेने आपल्याच पक्षाच्या जिल्हा शाखेला १९.७ लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच स्थानिक पक्षाविरुद्ध पोलिसांत तक्र ...
Prithviraj Chavan Criticize Devendra Fadnavis: दावोसमध्ये अदानी, लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याबरोबर करार करणे हा एक क्रूर विनोद असल्याचा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे. ...