श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
काही दिवसापूर्वी एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी व्यासपीठावर त्यांचे नाव न घेतल्याने थरूर नाराज असल्याच्या चर्चा आहेत. राज्यातील नेते देखील त्यांना वारंवार बाजूला करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. ...
Chandrapur : भाजप नेते तथा आमदार परिणय फुके यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका करताना काँग्रेसच्या अंतर्गत गोंधळावर बोट ठेवले आहे. ...
Nashik Municipal Election Result 2026 : महापालिकेचं आरक्षण खुल्या महिला प्रवर्गासाठी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून सक्षम चेहऱ्यांची निवड करण्याबाबतची प्राथमिक चाचपणी सुरु असली तरी अंतिम निर्णय प्रदेश कोअर कमिटीकडूनच घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी ...