श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Madhavi Jadhav News: गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचा जो अपमान केला आहे, तो भरून निघण्यासारखा नाही. कुंभमेळ्यात आंघोळ केली, तरी त्यांचे पाप धुतले जाणार नाही. ...
Rahul Gandhi News: प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनामध्ये आयोजिक पारंपरिक अॅट होम रिसेप्शनदरम्यान, केलेल्या एका कृतीमुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत ...
Vijay Vadettiwar's criticize Girish Mahajan: प्रजासत्ताक दिनी दिलेल्या भाषणामध्ये गिरीश महाजन यांनी भाषणामध्ये ड़ॉ. आंबेडकरांचा उल्लेख टाळल्याने एका महिला अधिकाऱ्याने तीव्र शब्दात संताप व्यक्त केला होता. त्यानंतर गिरीश महाजन यांच्यावर चौफेर टीका होत ...
Ganesh Naik vs Eknath Shinde controversy भाजप नेते गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे महायुतीत वाद. मंत्री दादा भुसे मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार. ठाणे बालेकिल्ल्यावरून कलगीतुरा. वाचा सविस्तर. ...
Shiv Sena Uddhav Thackeray Group: शिवसैनिकांची कामे होत नाहीत. नेतृत्वाचे या भागावर दुर्लक्ष झाले, अशी प्रतिक्रिया माजी आमदारांनी भाजपा प्रवेशावेळी दिली. ...