श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BMC Election News" गेल्या काही वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर असलेली ठाकरेंची सत्ता उलढवून लावत सर्वात श्रीमंत महानगरपालिकेत आपल्या महापौर बसवण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. ...
गुरुवारी वैभव खेडेकर आपल्या कार्यकर्त्यांसह युतीच्या संपर्क कार्यालयात उपस्थित राहून शिंदेसेनेचे नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली ...
Uddhav Thackeray Slams Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.यावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला. ...
मागील ४-५ वर्षापासून राजकारणात सक्रीय आहे. मला युवकांसाठी काम करण्याची इच्छा आहे. मला शिक्षण क्षेत्रात काम करायला आवडेल असंही मंत्री दीपक प्रकाश यांनी सांगितले. ...
ठाणे महापालिका हद्दीतील बीएसयूपी सदनिकाधारकांना मुद्रांक शुल्कापोटी केवळ १०० रुपये भरावे लागण्याचा सरकारचा निर्णय भाजपमुळे झाल्याचा दावा भाजपचे आ. संजय केळकर यांनी केला. शिंदेसेनेचे खा. नरेश म्हस्के यांनी लागलीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठप ...
नगराध्यक्षपदाच्या निवडीसह भाजपला सहा नगरसेवक देखील बिनविरोध निवडून आणण्यात यश आले आहे. माघारीच्या दुसऱ्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी भाजप वगळता दाखल झालेले सर्व अर्ज मागे घेण्यात आले. ...