खरीप हंगामाची लगबग शेतकऱ्यांकडून ज्या प्रमाणे जमिनिची मशागत करून सुरू आहे, त्याप्रमाणे प्रशासनही कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तयारीला लागल्याचे चित्र आहे. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बँकाना एक हजार २४३ कोटी ६० लाख रूपयांचे पीककर्ज वाटप करा ...
ग्रामपंचायतीमध्ये गावातील, गावठाणमधील मिळकतीचे वर्णन नोंदवहीत केले जाते. त्या नोंदीचा ८ अ चा उताºयावर म्हणजेच जुन्या नोंद असलेल्या घरावर आजपर्यंत नागरिकांना कर्ज काढून बोजा चढविता येत होता. पण सरकारी आदेशाने यापुढे कोणत्याही बँकेच्या कर्जाचा बोजा ८ अ ...
सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला मागील आर्थिक वर्षात ८६४ कोटी ७१ लाख रुपये एन.पी.ए. (अनुत्पादित कर्ज) झाला असून, त्यामध्ये २१२ पैकी ३५ शाखांची रक्कम ७४० कोटी ९० लाख इतकी आहे. या ३५ शाखांना विशेष अधिकारी व त्यांना विशेष अधिकार देऊन वसुलीवर भर ...
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत चलनटंचाई भासत आहे. करन्सी चेस्ट बॅँकांकडून पुरेशा प्रमाणात चलन पुरवठा होत नसल्याने आर्थिक टंचाई झाली असून, त्यामुळे ऐन लग्नसराईत ग्राहकांची मात्र ससेहोलपट सुरू आहे. ...
बँकेऐवजी थेट महामंडळातूनच कर्जपुरवठा व्हावा, कागदपत्रांची संख्या कमी करावी, अशा विविध सूचना मराठा समाजातील युवक-युवतींनी शुक्रवारी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या बिनव्याजी कर्ज योजनेबाबत केल्या. या महामंडळाच्या कारभाराचे वास्तव मांडणारी व ...
२०१७ पासून १४ महिन्यांतच या एकाच वर्षात बँकांच्या कार्यप्रणालीवर नाराज असलेल्या देशभरातील नागरिकांनी ‘रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया’कडे थोड्याथोडक्या नव्हे तर एक लाखाहून अधिक तक्रारी केल्या आहेत. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे. ...