देशातील १८ ग्रामीण बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सध्या देशात असलेल्या ५६ क्षेत्रीय ग्रामीण बँकांची संख्या ३८ वर येणार आहे. राज्यात अशा दोन बँका आहेत. ...
खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खते खरेदीसाठी हातात पैसा नसल्याने शेतकरी पीककर्ज मिळेल या आशाने बँकांमध्ये येत आहेत. मात्र, दिवसभर रांगेत उभे राहून पीककर्जाची फाईल जागची हालत नसल्याने शेतकरी हताश होवून घरी जात आहेत. ...
पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी विविध बँकांमध्ये कर्जासाठी रांगा लावल्याचे चित्र आहे. मात्र दुसरीकडे पीककर्ज मंजूर करून शेतकºयांच्या खात्यावर टाकल्याची प्रकरणे अवघी २ टक्के आहेत. तीन हजार शेतकºयांना २१ कोटी रुपयांचेच पीककर्ज वाटप झाल्याची ...
भारताचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम् हे सोमवार दि. ४ जून रोजी कोल्हापुरात येत असून सायंकाळी ५ वाजता केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये त्यांचे व्याख्यान होणार आहे. कोल्हापूर चेंबर्स आॅफ कॉमर्सच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चेंबर्सचे अध्यक ...
वेतनवाढीसाठी बँक युनियनने पुकारलेल्या दोनदिवसीय संपाचा परिणाम शहरात प्रखरतेने जाणवला. गुरुवारी राष्ट्रीयीकृत बँकांचे बहुतांश एटीएम व सीडीएम मशीन नोटांअभावी कोरडेठाक पडल्या होत्या. याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागला. ...