आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी, भरेकरी व भाजीपाला खरेदीसाठी येणा-या ग्राहकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात होती. यासंदर्भात तक्रारीही करण्यात ...
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने सर्वत्र लॉकडाऊन केले असून, फक्त जीवनावश्यक वस्तु, भाजीपाला, दूध यांना प्राधान्य देत त्यांची खरेदी-विक्री सुरू ठेवली आहे. मात्र असे असले तरी, सुरूवातीचे काही दिवस शेतक-यांनी आपला माल विक्रीसाठी ...
नाशिक- शहरातील पंचवटी भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याऐवजी तो पेठरोवडील शरद पवार कृषी उत्पन्न बाजार समितीत भरवण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे गर्दी टळली आहे. ...
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच मंगळवारी पुन्हा नाशिक बाजार समितीत भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांनी सोमवारप्रमाणे गर्दी केली. नागरिकांची झालेली गर्दी बघून बाजार समितीने एकच मुख्य प्रवेशद्वार सुरू ठेवून गर्दी आटोक्यात आण ...