ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
कारमध्ये अडकून चार मुलांचा मृत्यू झाला. मुलं खेळताना पार्क केलेल्या कारमध्ये बसली. यावेळी कारचा दरवाजा आपोआप लॉक झाला आणि आतमध्ये गुदमरून मुलांचा मृत्यू झाला. ...
कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे. देवगडची आवक थांबली आहे. रत्नागिरीचा हंगाम १० मे व रागयडचा २५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. ...
Dharmabad Red Chilli : तेलंगणा (Telangana) राज्याच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद शहराचे नाव देशभरातील विविध राज्यांसह आता विदेशातही चर्चेत आले आहे. धर्माबादची प्रसिद्ध मिरची पावडरचा तडका आता सातासमुद्रापलीकडे पोहोचला आहे. (Dharmabad Red Chilli) ...
renewable energy powered city : भविष्यातील उर्जेची मागणी आणि प्रदूषण या समस्येवर उपाय म्हणून पूर्णपणे अक्षय्य उर्जेवर चालणारे शहर भारतात विकसित होणार आहे. हे जगातील पहिले शहर असेल असा दावा केला जात आहे. ...
Andhra Pradesh : टाटा समूहातील महत्त्वाची कंपनी टीएसीएसला आंध्र प्रदेश सरकारने अवघ्या ९९ पैशात २१.१६ एकर जमीन दिली आहे. यातून १२,००० नोकऱ्या निर्माण होतील असा दावा केला जात आहे. ...