देशात उच्चशिक्षणामध्ये झालेली वाढ कौतुकास्पद आहे. आज आणि उद्याच्या समाजनिर्मितीसाठी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची असून, त्याअनुषंगाने शिक्षणाची पायाभरणी करावी, असे आवाहन शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी केले. ...
यंदाच्या खरिपात शेतक-यांना कर्जवाटपात बँकांनी असहकार्य केल्यानंतर रबीतही हाच प्रकार सुरू ठेवला आहे. रबी हंगामाच्या १०० दिवसांत विभागातील बँकांनी फक्त चार टक्केच कर्जवाटप केले. ...
पाच वर्षांपर्यंत वाघांची शिकार करून अवयवांची तस्करी होत असताना आता मांडूळ सापांची तस्करी करणारी टोळीही सक्रिय झाली आहे. देशभरात एका वर्षात २७ साप तस्करांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत ३२१ अपघाताच्या घटनांत ५६ जणांचा मृत्यू झाला, २९० नागरिक जखमी झाले आहेत. तसेच या वर्षात सप्टेंबरपर्यंत ३४८ अपघातात ५५ मृत्यमुखी पडले असून, २८३ जखमी झाले होते ...
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार संजय बंड हे शुक्रवारी अनंतात विलीन झाले. ‘बघा, बघा कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा जयघोषांनी सच्चा शिवसैनिकाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला गेला. ...