आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Kapus Kharedi : अकोला जिल्ह्यात हमी दराने कापूस विकलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठी निराशा व्यक्त होत आहे. भारतीय कापूस महामंडळाने (CCI) १५ नोव्हेंबरपासून नऊ केंद्रांवर खरेदी सुरू केली असली तरी २२ नोव्हेंबरपासून दाखल झालेल्या कापसाचे चुकारे अजूनही शेतकऱ्या ...
PM Kisan Update : केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान योजनेत यंदा मोठा फेरबदल करण्यात आला असून यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ११९३ शेतकऱ्यांना अपात्र ठरवून योजनेतून वगळण्यात आले आहे. काय आहे कारण वाचा सविस्तर (PM Kisan Update) ...
Sericulture Farming : सोयगाव तालुक्यात रेशीम उद्योगाला मोठी गती मिळाली असून जिल्हा परिषद कृषी विभाग व मनरेगा योजनेच्या माध्यमातून तुती लागवडीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. तालुक्यात तब्बल ५५ एकरांवर तुती लागवड करण्यात आली असून, १३ शेतकऱ्यांना रेशीम कोष ...