आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Katepurna Dam : काटेपूर्णा धरण प्रशासनाने अखेर रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला असून, सुमारे ८,३२५ हेक्टर शेतीला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र धरणातून स ...
Shetmal Bajarbhav : राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाने डिसेंबर २०२५ महिन्यासाठी प्रमुख पिकांच्या संभाव्य कि ...
Sorghum Pest Control : राज्यात ज्वारी पेरणी सध्या सुरू आहे. त्यात आता अळीच्या प्रकोपाने शेतकरी चिंतेत आहेत. अनेक भागांत अळीचे प्रमाण झपाट्याने वाढत असून २५ ते ३० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अचानक बदललेले हव ...
Maharashtra Cold Alert : डिसेंबर सुरु होताच महाराष्ट्रात गारठा पसरला आहे. मुंबई, कोकणात सकाळ-संध्याकाळ गारवा तीव्र झाला आहे, तर मराठवाड्यात हाडं गोठवणारी थंडी पुन्हा परतली आहे. तपमानात अचानक घसरण का? आणि पुढील २४ तासांचा अंदाज काय म्हणतो? (Maharashtr ...