कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या चमूने जळगाव जिल्हाभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांना मदतीचा हात दिला आणि जिल्हा उपनिबंधकांच्या वतीने या कुटुंबांना अवैध सावकारीच्या जाळ ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज शुक्रवार (दि.२६) डिसेंबर रोजी सोलापूर बाजारात ३७६८० क्विंटल तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या पारनेर बाजारात ३०५५० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. यांसह राज्यात आज एकुण १,५४,४९९ क्विंटल कांदा आवक होती. ...
पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या ग्रीन क्रेडिट योजनेतच भ्रष्टाचार झाल्याची माहिती पुढे आली आहे. वृक्षारोपण संरक्षणासाठी उभारण्यात चेन लिंक कुंपण कामात जाणीवपूर्वक निकृष्ट बांधकाम करून मोठ्या प्रमाणावर केल्याचा भ्रष्टाचार आरोप तक्रारदार यांनी ...
Kapus Kharedi : कापूस विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक असतानाही, नोंदणीतील तांत्रिक अडचणी व अपुऱ्या मार्गदर्शनामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सुमारे ४० हजार शेतकऱ्यांना अद्याप विक्रीसाठी अप्रूव्हल मिळालेले नाही. ...
यावल-भुसावळ रस्त्यावर यावल शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत गट क्रमांक १०४१ मधील कापून ठेवलेला मका अज्ञात व्यक्तीने जाळल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
Vihir Adhigrakhan Mobadala : पाणीटंचाईत गावकऱ्यांची तहान भागवण्यासाठी शेतकऱ्यांनी विहिरी शासनाकडे दिल्या; मात्र त्या बदल्यात मिळणारा मोबदला आजही अडकलेलाच आहे. देऊळगाव राजा तालुक्यात विहीर अधिग्रहण व टँकरपुरवठ्याचा कोट्यवधींचा मोबदला थकीत असून, “विहीर ...
अतिवृष्टी, सततचा पाऊस आणि बाजारातील कमी भाव याचा फटका यंदा पपई उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. ज्यामुळे पपईचा मळा अक्षरशः नुकसानीच्या गळ्यात अडकला आहे. ...