Maharashtra Dam Water Storage : फेब्रुवारीतच तापमान वाढू लागल्याने पाणीटंचाईची चिंता डोकावू लागली असतानाच राज्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील धरणांमध्ये ७१.२० टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षीपेक्षा ७ टक्क्यांनी अधिक साठा असल ...
Tur Market : भाव आणखी वाढतील या अपेक्षेने विक्री थांबवलेल्या तुरीला बाजाराने जबरदस्त दणका दिला आहे. काही दिवसांपूर्वी ९ हजारांच्या घरात असलेला दर घसरल्याने शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.(Tur Market) ...
Rala Crop Farming : दुष्काळ, कमी पाणी आणि खडकाळ जमीन… अशा कठीण परिस्थितीतही राळा हे पीक दमदार उत्पादन देत आहे. कमी गुंतवणूक आणि खात्रीशीर बाजारपेठ यामुळे अनेक शेतकरी या भरडधान्याकडे वळताना दिसत आहेत. ...
कमी लागवड… मर्यादित उत्पादन… आणि बाजारात वाढती मागणी या समीकरणामुळे अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरात टरबूजाने अक्षरशः कमाल केली आहे. सध्या शेतातच २३ हजार रुपये प्रतिटन दर मिळत असून शेतकऱ्यांची चांदी झाली आहे. ...
Maharashtra Weather Update : फेब्रुवारी महिन्यातच राज्यात उन्हाचा चटका वाढताना दिसत आहे. हवामानातील चढ-उतारांदरम्यान आता पुढील २४ तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार तापमानात मोठी उसळी पाहायला मिळू शकते. ...