आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
pik vima yojana 2025 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. ...
mati parikshan prayog shala राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपीकता कार्यक्रम २०२५-२६ मध्ये ग्रामस्तरीय मृद नमुने तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यास मान्यता मिळाली आहे. ...
Crop Loan : राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मागील काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारात मालाला न मिळणारा दर यामुळे बळीराजा आर्थिक गर्तेत अडकला आहे. (Crop Loan) ...
PM Kisan Scheme : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पीएम किसान च्या पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत होते. अखेर पीएम किसान योजनेच्या २० व्या हफ्त्याची प्रतीक्षा संपली असून पुढील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे स्पष्टीकरण कृषी मंत्रालया ...