शहर व परिसरात राहणारा शिकलकरी समाज व वंचित घटकातील समुदायाने बुधवारी कॉ.बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली येथील उपविभागीय कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले. ...
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना हक्काच्या पीकविम्यापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे़ राज्य शासनाच्या या धोरणाविरूद्ध २७ फेब्रुवारी रोजी दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला ...
कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या काही प्रमुख मागण्या सरकारकडून मान्य करण्यात आल्या असून मुख्यमंत्र्यांसोबत 28 फेब्रुवारीला मुंबई येथे बैठक पार पडणार आहे. ...
धनगर समाजाला एसटी आरक्षणाची सरकार अंमलबजावणी करत नसल्याच्या निषेधार्थ माजलगाव धनगर समाज व मल्हार सेनेच्या वतीने निषेध साखळी धरणे आंदोलन येथील उपविभागीय कार्यालयासमोर करण्यात आली. ...
मंगरुळपीर तालुक्यातील दिव्यांगांनी अन्नत्याग आंदोलनाचा पावित्रा घेतला असून, पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवार २५ फेब्रुवारीपासून या आंदोलनाला प्रारंभ करण्यात आला. ...