तनामनाच्या खूप खोल कोलाहलात गुरफटलेल्या आपल्या वृत्तीला कुठं ना कुठं थोडं शांततेचं स्थिरावणं असावं म्हणून आपण आपल्या भोवतालची अशी वेगवेगळी ठिकाणे शोधत असतो; ...
काही लोक ऐकतात आणि ते इतरांना कसं लागू पडतं याविषयी चर्चा करतात म्हणून संत साहित्य हा आरसा आहे ते इतरांवरती उगारावयाचे शस्त्र नाही. श्रवणानंतर आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे आणि त्यानंतर आत्मपरिवर्तनाचीसुद्धा..! ...