बेघर, अशिक्षित, पूरग्रस्त, भूकंपग्रस्त. अशा अनेकांकडे नागरिकत्वाच्या पुराव्याची कागदपत्रे असण्याची शक्यता नाही. सरकारी यंत्रणांकडेही ती नाहीत. यंत्रणांकडेच जर ही कागदपत्रे नसतील तर जनतेकडे ती कोठून येणार? नागरिकत्वाचा दस्तावेज मागण्याचा अधिकार आ ...
शेतकऱ्यांना पंतप्रधान सन्माननिधी देण्यासाठी ग्रामसेवकांसह शेतकऱ्यांसाठी योजना राबविणारा कृषी विभागही कामाला लागला आहे.यात गोंदिया तालुक्यातील ७ हजार ६०८, तिरोडा ३ हजार ६०७, आमगाव ३ हजार ६०५, सालेकसा ३ हजार ६७७, देवरी ३ हजार ३६२, गोरेगाव ३ हजार ३९०, स ...
शासनाच्या कर्जमुक्ती योजनेतील निकषानुसार आजवर जालना जिल्ह्यातील २४ हजार ९९५ शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाची कर्ज खात्याशी जोडणी (लिंक) करण्यात आली आहे. ...