ठाणेकरांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यापासून सुरक्षित ठेवून त्याच्या हालचाली टिपण्यासाठी आता येऊर जंगल व उपवन तलाव परिसरात ठिकठिकाणी सुमारे १० ...
मीरा-भार्इंदर पालिकेने जुलै २०१५ मध्ये राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर, झालेल्या सुनावणीत मुख्य न्यायाधीश मंजूळा चेल्लूर ...
वसई तालुक्यातील शहरी वाहतूक टप्याटप्याने बंद करीत चाललेल्या एसटी महामंडळाने पालघर जिल्हातील विविध डेपोतून सुटणाऱ्या लांब पल्ल्यांच्या तब्बल ५४ बस सेवा बंद केल्या आहेत ...
जिल्ह्यातील आदिवासी बहुल ग्रामीण भागातील कुपोषणाला सर्वात जास्त जबाबदार ठरणाऱ्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लावण्याचे महत्वपूर्ण काम पालघर जिल्ह्यातील ...
या तालुक्यातील माकुणसार येथे रविवारी सकाळी झालेली मॅरेथॉन ज्ञानेश्वर मोरगा व दिव्या उगले यांनी जिंकली. स्पोर्टक्लबच्यावतीने तिचे आयोजन केले गेले होते. ...
जेएनएनयूआरएमअंतर्गत घेण्यात येणाऱ्या १९० बसखरेदीत आता साडेतीन कोटींचा भुर्दंड परिवहनला सहन करावा लागणार आहे. याबाबतच्या या वाढीव खर्चाच्या प्रस्तावास शुक्र वारच्या ...