संसद चालू न देणे, अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू न देणे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानाचा अवमान असल्याचे मत व्यक्त करून केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी डॉ. आंबेडकरांना निवडणुकीत पाडण्यासाठी काँग्रेसनेच उमेदवार दिला ह ...
आरोग्य केंद्रांसह येथील सिव्हील रूग्णालय व ग्रामीण रूग्णालयांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांवर अधिकारी व कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत. दीर्घकाळपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी या कर्मचा-यांनी काम बंद आंदोलनास बुधवारपासून प्र ...
आरटीई कायद्या अंतर्गत जास्तीत जास्त आर्थिक दुर्बल व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळां मध्ये प्रवेश मिळावा म्हणुन महापालिकेने मार्गदर्शन केंद्र उभारले आहे. ...
भिवंडी : शहरातील कामतघर भागात चौधरीं कम्पाऊंडमध्ये रहाणाऱ्या विवाहित महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली असून तीचा पती बेपत्ता झाला आहे.त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला असून पोलीस महिलेच्या पतीचा कसून शोध घेत आहे.मालती विनोद झा (५२)असे हत्या झा ...
ठाणे : ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी डॉ. शिवाजी पाटील रु जू झाले आहे. यापूर्वी यांनी उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. वंदना सूर्यवंशी यांची बदली झाल्यामुळे पाटील यांच्यावर या पदाची जबाबदारी देण्यात आल ...
शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये (इयत्ता १ ली ते ५ वी ) आठ हजार २६१ जागा रिक्त असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या फक्त एक हजार ३४२ आहे. उच्च प्राथमिक (६ वी ते ८ वी) शाळांमध्ये चौदा हजार ...
डोंबिवली: केडीएमसीने मागील वर्षीपेक्षा यंदा पाच ते सहापट दराने कराची बीले पाठविल्याने येथील एमआयडीसीतील निवासी भागातील रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण असताना आता महापालिकेच्या अधिका-यांना पत्र पाठवून सुविधा देता येत नसेलतर कराची वसुली कशाला करता अशी थेट ...
वारंवार पाठपुरावा करूनही कल्याण-डोंबिवलीतील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी अधिकारी वर्ग पावले उचलत नाही. खासदार निधीतून डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही जागा उपलब्ध करून दिली जात नाही, अशा विविध प्रकारच्या अडवणुकीवरून ...