आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केंद्र सरकारने बेकायदा ठरवून बंदी घातलेल्या एलईडी लाइट फिशिंग आणि पर्ससिन नेट फिशिंगच्या बोटींवर कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या मत्स्य विभागास आणि भारतीय तटरक्षक दलास देण्यात आले आहेत. ...
जेएनपीटीअंतर्गत उभारण्यात आलेल्या चौथ्या बंदराच्या पहिल्या टप्प्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले आहे. चौथ्या बंदराचे अधिकृतपणे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (१८फेब्रुवारी) मुंबई विमानतळाच्या पायाभरणीप्रसंगी करण्यात ये ...
रायगड जिल्हा नियोजन समितीकडे २०१८-१९ या कालावधीसाठी जिल्ह्याच्या विकासासाठी यंत्रणेने तब्बल ३३१ कोटी १२ लाख रुपयांची मागणी केली होती, मात्र जिल्ह्याच्या वाट्याला प्रत्यक्षात २५५ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. ...
महाडचे आराध्य दैवत श्री विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवासाठी शनिवारी लाखोंचा जनसागर लोटणार आहे. पाच दिवसांपासून सुरू झालेल्या या छबिना उत्सवानिमित्त विरेश्वर मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. ...
गेल्या काही महिन्यांत पेण व अलिबाग तालुक्यामध्ये धरमतर खाडी किनारच्या गावांतील समुद्र संरक्षक बंधारे पौर्णिमा व अमावस्येच्या मोठ्या सागरी उधाणाने फुटून समुद्राचे पाणी भातशेती क्षेत्रात घुसून तेथेच साचून राहत आहे. यामुळे या दोन्ही तालुक्यातील खाडी किन ...
महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्थेतील कर्मचा-यांनी विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवारपासून बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. सरकारने आंदोलन चिरडून टाकण्यासाठी आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिका-यांना दिले आहे तर दुसरीकडे रायग ...
माथेरानमध्ये शिक्षणाची गंगा आणणारी एकमेव विभूती अर्थातच प्राचार्य शांताराम यशवंत ऊर्फ बाबासाहेब गव्हाणकर होय. गव्हाणकर यांनी १९६९ मध्ये सरस्वती विद्या मंदिर ही माध्यमिक शाळा सुरू केल्यामुळे आज सर्वच मुले, मुली शिक्षण घेऊन प्रत्येक क्षेत्रात भक्कमपणे ...
तालुक्यातील कर्नाळा किल्ला व प्रबळगडावरून खाली पडून सहा वर्षांत पाच जणांचा मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात आहे. तरुण मुले, मुली कोणतीही साधन सामुग्री न घेता सध्या ट्रेकिंगला जाताना दिसत आहेत. मात्र, ही ट्रेकिंग त्यांच्या जीवावर बेतत आहे. ...
तालुक्यातील धेरंड-शहापूरसह जिल्ह्यातील खारेपाटातील समुद्र संरक्षक बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे रोजगार हमी योजनेतून घेऊन स्थानिक शेतकरी ग्रामस्थांना रोजगार उपलब्ध करून देणार, त्याचबरोबर संरक्षक बंधारे फुटून भातशेतीची होणारी नुकसानी नैसर्गिक आपत्तीमध्य ...
पालकमंत्री म्हणून काम करण्यासाठी आपल्याला कमी कालावधी मिळाला असला, तरी या कमी कालावधीत पूर्ण होणारी जास्तीत जास्त कामे मार्गी लावून रायगडला न्याय देण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी महाड येथे पत्रकारांशी बोलताना दिला. ...