लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
अलिबागमधील ५६०० हेक्टर क्षेत्रास मिळणार सिंचनाचे पाणी; देहेनकोनी, मेढेखार खारभूमी योजनांना संजिवनी - Marathi News | Irrigation water will get 5600 hectares of land in Alibaug; Sanjivani, Dehhenkony, Mehedkhara Kharbandi schemes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमधील ५६०० हेक्टर क्षेत्रास मिळणार सिंचनाचे पाणी; देहेनकोनी, मेढेखार खारभूमी योजनांना संजिवनी

ठाणे येथील खारभूमी विकास विभागाचे अधीक्षक अभियंता ए. एस. आव्हाड यांनी गुरुवारी अलिबाग तालुक्यातील मेडेखार व देहेनकोनी येथे पथकासह संरक्षक बंधाऱ्यांच्या अवस्थेची पाहणी केली. ...

आयओटीएलमधील कामगारांचे काम बंद - Marathi News |  Work of workers in IOTL stopped | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आयओटीएलमधील कामगारांचे काम बंद

उरण तालुक्यात धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आयओटीएल कंपनीमध्ये व्ही. बी. इंजिनीअरिंग या खासगी ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी मागील १५ दिवसांपासून वेतनवाढीची मागणी मान्य न झाल्याने बुधवारपासून काम बंद आंदोलन केले. ...

बोडणी घाटातील प्रवास जीवघेणा - Marathi News | Travel in the Bodni Ghat is fatal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बोडणी घाटातील प्रवास जीवघेणा

श्रीवर्धन शहरांचे प्रवेशद्वार असलेल्या बोडणी घाटात अपघाताची मालिका सुरू आहे. २०१२ ते २०१८ दरम्यान झालेल्या अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्याप याबाबत गांभीर्याने विचार केलेला नाही. ...

गाढी नदीवरील पूल धोकादायक,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष - Marathi News | Due to the repair of the dam, the Public Works Department is dangerous to the river | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गाढी नदीवरील पूल धोकादायक,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

तालुक्यातील गाढी नदीवर बांधण्यात आलेला चिपळे पूल धोकादायक अवस्थेत आहे. पुलाच्या खालील बाजूस असणाऱ्या लोखंडी सळ्या दिसू लागल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे या पुलाचे डागडुजीकरण करणे आवश्यक आहे. वेळेत लक्ष न दिल्यास पूल कोसळण्याच ...

पाणीटंचाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक; खारपाले, देवळी, आमटेक ग्रामस्थांची पंपहाउसवर धडक - Marathi News |  Landless aggressor against water scarcity; Kharpale, Deoli, Amtek hit the pamphouse at the villagers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाणीटंचाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक; खारपाले, देवळी, आमटेक ग्रामस्थांची पंपहाउसवर धडक

उन्हाचा पारा चढत असतानाच देवळी, खारपाले भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खारपाले, देवळी, आमटेम आदी गावांना जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...

आजींचा ३ दिवसांत ६५ किमीचा प्रवास - Marathi News | grandmother travels 65 km in 3 days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आजींचा ३ दिवसांत ६५ किमीचा प्रवास

७५ वर्षांच्या आजीबाई सलग दोन दिवस ५५ कि.मी. अंतर चालू शकतात, यावर खरतर कुणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे वास्तवात घडले आहे. या आजीबार्इंचे नाव अनसूया काळूराम गायकवाड असून, त्या पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावात राहतात. ...

काजूबियांचे उत्पादन जोरात; जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांतून शेकडो टन माल निर्यात - Marathi News | Cajubian production is strong; Export of hundreds of tons of goods from Jawhar, Mokhada and Vikramgad talukas | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :काजूबियांचे उत्पादन जोरात; जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांतून शेकडो टन माल निर्यात

कोकणातील प्रसिध्द आणि जगभरात लोकप्रिय असलेले ड्रायफ्रुट काजू व त्याच्या बी चे जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊन शेकडो किलो माल निर्यात होत असल्याने काजु बीचे व्यापारी खुशील सहाने यांनी सांगितले. ...

पर्सेसीनविरोधात एकवटले मच्छीमार, सागरी आंदोलन छेडणार - Marathi News | Fishermen fired against Persseen, marine agitation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्सेसीनविरोधात एकवटले मच्छीमार, सागरी आंदोलन छेडणार

पर्सेसिन नेट आणि एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणारा मच्छीमार आर्थिक संकटामध्ये सापडला आहे, अशा पद्धतीच्या मासेमारीमुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. ...

सर्वधर्मीयांमुळेच देशात एकता राहणे शक्य- सुनील तटकरे - Marathi News | Unity among the people can be attributed to the cosmicists - Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सर्वधर्मीयांमुळेच देशात एकता राहणे शक्य- सुनील तटकरे

धर्मनिरपेक्ष विचार, सर्वधर्मीय नागरिक हा सुरक्षितपणे जीवन जगू शकला पाहिजे, या भूमिकेची ताकद व शक्ती वाढवण्याचे काम सर्वांनी करावे. ...