मुंबईत अरबी समुद्राकडून वाहणारे थंड वाऱ्यांचे अस्तित्वही दिसत नसल्यामुळे आणि आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे चाकरमान्यांच्या अंगातून अक्षरश: घामाच्या धारा वाहत आहेत ...
महाड तालुका हा डोंगराळ भागात असून, कोकण रेल्वे तसेच दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या याच मार्गावरून जातात. सध्या कोकण रेल्वेच्या दुपरीकरणाचे काम सुरू आहे. ...
पर्यावरणाच्या रक्षणासाठी एकाच वेळी तीन आंदोलने जिल्ह्यात सुरू आहेत. मात्र, प्रशासनाने अद्यापही आंदोलकांच्या मागण्यांवर योग्य तो तोडगा न काढल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. ...
पर्सेसिन नेट आणि एलईडी फिशिंग करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी येथे बैठकीत दिले. त्यामुळे मच्छीमार समाजाने २३ एप्रिल रोजी पुकारलेले सागरी आंदोलन स्थगित केले आहे. ...
जेएनपीटीच्या चौथ्या अर्थात भारत मुंबई कंटेनर टर्मिनलमध्ये (बीएमसीटी) ६५ टन क्षमतेच्या आणखी तीन सुपर पोस्ट पॅनामॅक्स शिप टू शोअर क्यू क्रेन्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे अशा अत्याधुनिक क्रेन्सची संख्या आता नऊवर पोहोचली आहे. ...