नेरळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दीड महिन्यांपासून कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. नाइलाजाने गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांत उपचार करून घ्यावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. ...
महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये तापाच्या साथीने नागरिक हैराण झाले आहेत. आसूडगावमध्ये एक मुलाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. महानगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांना डेंग्यूची लागण झाली असून, त्यांच्यावर खासगी रुणालयात उपचार सुरू आहेत. ...
गेल्या १० दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे जिल्ह्यातील भात शेती धोक्यात आली आहे. शेतात पाणी नसल्याने जमिनींना भेगा पडल्या आहेत. पावसाच्या सरी मध्येच बरसत असल्या तरी शेतीसाठी त्या पूरक नाहीत. ...
पुण्याच्या रांका ज्वेलर्सचे हिरे आणि दागिने मुंबईतून पुण्यात घेऊन येणाऱ्या कर्मचाºयांकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा ऐवज लुटल्याचा बनाव करणारा रांका ज्वेलर्सचाच कर्मचारीच या लुटीतील खरा सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. ...
रायगड जिल्ह्यात होणाऱ्या विकासाचा शेतीच्या एकूण क्षेत्रावर परिणाम होत आहे. शेतीखालील क्षेत्र कमी होत असल्याने सरकार शेतीच्या विकासासाठी विविध योजना आणत आहे. मात्र, यातही लाभार्थ्यांचे प्रमाणही घटत असल्याचे दिसून येत आहे. ...