सततच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीतच मुरवायचे, ओढ्या- नाल्यांचे नैसर्गिक प्रवाह पुन्हा निर्माण करून खोलीकरण, रुंदीकरणाच्या माध्यमातून पाणी साठवायचे ...
तडजोडजन्य, किरकोळ प्रकरणांमध्ये तातडीने सामोपचार होऊन खटला निकाली काढण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आलेली ‘मध्यस्थी’ केंद्रे गेल्या काही महिन्यांपासून बंद अवस्थेत दिसत आहेत ...
महाविद्यालयांना भेटी देणा:या ‘एलआयसी ’ कमिटय़ांमुळे (स्थानिक चौकशी समिती) निर्माण झालेली पाकीट संस्कृती बंद व्हावी, यासाठी विद्यापीठाने ठोस यंत्रणा उभी करावी, ...