जगात शांतता नांदण्याऐवजी असुरक्षितता वाढीस लागली आहे. यामागचे प्रमुख कारण हे अणुचाचण्या आहे. शत्रुराष्ट्रांवर वचक ठेवण्यासाठी अनेक देशांनी अणुचाचण्या घेतल्या. ...
अनधिकृत बांधकामांवर कारवाई केल्याने आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर नगरसेवक राहुल चितळकर आणि प्रशांत कुऱ्हाडे यांनी चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न केला. ...
राष्ट्राच्या नव्या शैक्षणिक धोरणासाठी बारामती-माळशिरस तालुक्याच्या शिवेवर असणाऱ्या शिंदेवाडी येथील युवकाच्या कल्पकतेतून बोधचिन्हाची निर्मिती झाली आहे. ...
चोरी केल्याचे पाहिल्याने ७० वर्षीय मालकाचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी नोकराला जन्मठेप आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा मुख्य जिल्हा न्यायाधीश भोजराज पाटील यांनी सुनावली. ...
मागील आठवड्यात दोन ते तीन डेंगीसदृश रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने त्वरित उपाययोजना राबविण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली. ...
मुंबईहुन सोलापुरकडे निघालेली सिध्देश्वर एक्सप्रेस रात्री पावणे तीनच्या सुमारास पुणे स्थानकात येते... एसी डब्ब्यात बसलेले दोन ज्येष्ठ नागरिक गाडीत गोंधळ घालण्यास सुरूवात करतात... ...