मोठा गाजावाजा करीत रखडलेला किवळे-सांगवी हा ‘बीआरटीएस’ प्रकल्प शनिवारी सुरू करण्याचे नियोजित आहे. मात्र, याच बीआरटीएस मार्गाचे अद्याप ‘सेफ्टी आॅडिट’च झालेले नाही. ...
प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांना केलेल्या सूचनांची दखल न घेतल्याने आमदार लक्ष्मण जगताप ...
महापालिका निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गतविधानसभा निवडणुकीपासून एमआयएम (आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमिन) ची चर्चा सुरू झाली असून ...
पाण्यासाठी वणवण करावी लागत असतानाच आता राज्य शासनाने उद्योगांना देण्यात येणाऱ्या पाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याने बारामती परिसरातील बारामती ...
कुठेही पावसाचा थेंब नाही... विहिरी आटल्या... बोअरवेल गटकळ्या खात आहेत. तलाव कोरडे पडले आहेत अन् आता उजनी ‘डेंजर झोन’मध्ये गेल्याने पाण्यासाठी करायचे काय? ...
येथील औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांवर पाणीकपातीची टांगती तलवार लटकत आहे. राज्य सरकारने उद्योगांना पाणी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे उद्योजकांची धावपळ सुरू झाली आहे. ...
सलग तीन महिने पावसाने तोंडही न दाखवल्याने नीरा-भीमा खोऱ्यातील साखर कारखाना क्षेत्रातातील ऊस लागवडीत घट झाली आहे. श्री सोमेश्वर, छत्रपती, माळेगाव, नीरा-भीमा ...