महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या कारभाराला विरोधी पक्षांनी लक्ष केले आहे. गैरव्यवहाराच्या प्रकारावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टोलवा-टोलवी सुरू झाली आहे. ...
आपल्या निसर्गरम्य सौंदर्याने लाखो पर्यटकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा खंडाळ्यातील शूटिंग पॉर्इंट मागील दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे पर्यटकांचा मोठा हिरमोड होत आहे. ...
येथील जुन्या मुंबई-पुणे या महामार्गावरील पवनानगर फाटा येथे मागील एक वर्षांपासून सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाला वेग आला असून, गुरुवारी रात्रीपासून महामार्गावरील पवनानगर फाटा हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ...
पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र शासनाने तत्त्वता मान्यता दिली आहे. त्यानंतरही राज्य शासनाकडून या निर्णयासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे आम्हाला टोपी नको, निगडीपर्यंत मेट्रो हवी, अशी मागणी करीत सिटीझन फोरमच्या वतीने एकदिवसीय लाक ...
देशातील ५० कोटी गरीब लोकांच्या आरोग्याला सुरक्षा कवच देणारी योजना आकर्षक वाटत असली तरी अंमलबजावणी करणे कठीण आहे. योजनेचा खर्च अवाढव्य असल्याने त्याच्या फायद्यासाठी कुटुंबाची उत्पन्नमर्यादा खूप कमी ठेवली जाऊ शकते. तसे झाल्यास अत्यंत कमी लोकांना योजनेच ...
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) या परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे ही मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. ब्रिगेडियर असलेल्या विनोद श्रीखंडे यांची श्रुती मुलगी असून, तिने वडिलांचा वारसा पुढे का ...
केंद्र सरकार बेटी बचाव आणि बेटी पढाव उपक्रम राबवित असतानाच आकुर्डीतील एका पोटची मुले नकोशी झाली आहे. पालकांनी मुलीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून पोलिसांवर समृद्धी आणि शौर्य या दोघांना सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. याप्रकरणी राजेश आणि प्रतिभा भोसले ...
अवैध रिक्षा वाहतूक करणाऱ्यांना कायदेशीर नोंदणी करण्यास संधी देण्यात आली असून हि नोंदणी मार्च २०१८ पर्यंत करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सुरेश गोरे यांनी दिली. ...
राहटणी येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये ७६ लाख ५० हजार रुपये रोकड भरण्यासाठी आलेली कॅशव्हॅन पाळविणारा एका आरोपीला वाकड पोलिसांनी बीड येथून ताब्यात घेतले असून अन्य आरोपींच्या मागावर वाकड पोलीस आहेत. ...
केंद्राच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ महाराष्ट्राला व्हावा यासाठी पाच सादस्यांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे राज्याच्या हिस्स्या व्यतिरिक्त केंद्र्राच्या एकूण उपलब्ध निधीमध्ये रा ...