Pimpri Chinchwad (Marathi News) धरण भरत असले तरी दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन बदलण्यात येणार नसल्याचे प्रशासनाचे मत आहे... ...
हा प्रकार २२ जून रोजी हिंजवडी आणि बाणेर येथे घडला... ...
पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून तीन नद्या वाहतात... ...
धक्कादायक बाब म्हणजे ही शाळा नवी पेठेतून भूगाव भागात परस्पर स्थलांतरित झाल्यामुळे २०११ मध्ये शाळेला शासनाच्या मान्यता नसल्याचा शेरा तत्कालीन शिक्षणप्रमुख रामचंद्र जाधव यांनी दिला होता... ...
या खून प्रकरणात एका महिलेसह नऊ संशयितांना रात्रीतच ताब्यात घेतले... ...
सिंहगड रोडवरील वाहतूक कोंडीमुळे पुणेकर वैतागले, अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणापणे सामान्यांना नाहक त्रास ...
रिक्षाचालक, घरकाम करणाऱ्या महिला तसेच कनिष्ठ मध्यम वर्ग हे प्रामुख्याने ५०० स्क्वेअर फुटांच्या घरांमध्ये राहतात... ...
वाहनचालकांना 8 दिवसाचा कालावधी देण्यात आला असून न्यायालयात उपस्थित न राहिल्यास पोलीस अटक करुन न्यायालयात हजर करणार ...
आयुष प्रसाद यांनी आपल्या कार्यकाळात महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे ...
किरकोळ भांडणामुळे, अथवा अन्य कौटुंबिक समस्यांमुळे मुले कुटुंबियांना न कळवता परस्पर निघून आल्याचे समोर आले ...