राज्यातील अन्नधान्याचं उत्पादन घटलं तेव्हा नाईक यांनी 'महाराष्ट्र अन्न धान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मी याच शनिवारवाड्यावर जाहीर फाशी घेईल' असं वक्तव्य जाहीर सभेत केलं होत ...
युवकांना रोजगारनिर्मिती व स्टार्ट अप सुविधा, क्रीडापटूंसाठी क्रीडा संकुल व सुसज्ज मैदान, सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी ‘ससून’सारखे मोठे सार्वजनिक रुग्णालय तयार करणार ...
१९५७ मध्ये झालेल्या निवडणुकीत शहरातील मतदारसंघाची नावे बदलण्यात आली, त्यानुसार कसबा, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि शुक्रवार पेठ हे मतदारसंघ तयार झाले ...