आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सरकारी नोकऱ्या आता संपणार आहेत की काय अशी चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारचं एक विधान सध्या चर्चेत आहे. सरकारनं लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार २०१४ ते २०२२ पर्यंत विविध सरकारी विभागांमध्ये २२ कोटींहून अधिक नोकरीचे अर्ज आले. पण यातील ...
कोविडपूर्वी ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचा आढावा घेण्यात यावा आणि किमान स्लीपर, एसी-३ मध्ये तत्काळ सवलती देण्याचा विचार व्हावा, अशी समितीचं म्हणणं आहे. ...
भारतीय टपाल खात्यानं आता पोस्ट ऑफिस फ्रँचायझी देण्याची योजना सुरू केली आहे. याद्वारे तुम्ही पोस्ट ऑफिस फ्रँचायझी देखील उघडू शकता. हे एक यशस्वी व्यवसाय मॉडेल आहे आणि त्यातून चांगली कमाई देखील होते. कशी करायची पोस्ट ऑफीसच्या फ्रँचायझीमधून कमाई ते आपण स ...
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपपासून फारकत घेत, जवळपास 5 वर्षांनंतर पुन्हा एकदा पलटी मारली आहे. यामागे काही कारण तर नक्कीच असेल. तर जाणून घेऊयात... ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात खबरदारीचे उपाय केले जात आहे. तसेच लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे. ...