आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
बिहारच्या राजकारणात केव्हा काय होईल याचा काही नेम नाही. जदयू-भाजपमध्ये अगदी काही दिवसांपूर्वी मधूर संबंध असताना आता दोन्ही पक्षांमध्ये विस्तव जात नाही असं वातावरण निर्माण झालं आहे. बिहारमध्ये महाराष्ट्रासारखी परिस्थिती होण्याआधीच नितीश कुमार यांनी भा ...
Raksha Bandhan 2022: यंदाच्या रक्षाबंधनाला काही दिवसांचा अवधी उरला आहे. रक्षाबंधनासाठी भाऊ, बहिणी आपापल्या परीने प्लॅनिंग करत आहेत. बहिणी भावांना त्यांच्या आवडीची मिठाई आणि राखी कुठली बांधावी याचा विचार करत आहेत. तर भाऊ बहिणीला कुठलं गिफ्ट द्यायचं या ...
Independence Day: आम्ही तुम्हाला काही कंपन्यांबद्दल सांगत आहोत, ज्यांची स्थापना स्वातंत्र्यापूर्वी झाली होती आणि आजही या कंपन्या जगभरात नावलौकिक मिळवत आहेत. ...
मान्सूनच्या विलंबामुळे बिहारच्या हवामानासह राजकीय वातावरण देखील आता तापलं आहे. यात भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री नितीश कुमार आता एनडीएतून बाहेर पडणार असल्याची चर्चा आहे. पण तसं झालंच तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा २०२४ साठीच ...