आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारनं 'हर घर तिरंगा' अभियान सुरू केलं आहे. देशातील सर्वसामान्य जनतेपासून ते सेलिब्रिटी आणि उद्योगपतींपर्यंत सर्वच जण या अनोख्या अभियानामध्ये सहभागी होत आहेत. ...
Mood of the Nation Survey: देशात आज निवडणुका झाल्या तर बिहारमधील सत्तांतरामुळे एनडीएला लोकसभेत २० जागांचे नुकसान होणार आहे. या सत्तांतरानंतर एक मोठा सर्व्हे समोर आला आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,26,879 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ...
Pakistan China Built Warship PNS Taimur India: चीनमध्ये बनवलेले पाकिस्तानी नौदलाचे सर्वात घातक फ्रिगेट पीएनएस 'तैमूर'ला अंदमान निकोबारजवळून जाणाऱ्या बंगालच्या उपसागरात घुसखोरी करायची होती आणि बांगलादेशात नांगर टाकायचा होता. भारताचा मित्र बांगलादेशने ...
सरकारी नोकऱ्या आता संपणार आहेत की काय अशी चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारचं एक विधान सध्या चर्चेत आहे. सरकारनं लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार २०१४ ते २०२२ पर्यंत विविध सरकारी विभागांमध्ये २२ कोटींहून अधिक नोकरीचे अर्ज आले. पण यातील ...