भारतातील कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक अधिकाधिक वाढत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण झाले असून १७८३ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
या गावाचे आणखी एक महत्व म्हणजे याचे नाते महाभारत काळाशी आणि आराध्य दैवत गणपती सोबतही जोडलेले आहे. या गावातूनच पांडव स्वर्गात गेले होते, अशी आख्यायिका आहे. ...
आज आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे विषारी गॅस गळतीमुळे भीतीचे वातावरण पसरले. या गॅस गळतीमुळे शहरात आतापर्यंत ८ ते १० जणांच्या मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच हजारो नागरिक आजारी पडले आहे. ...