जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ नवीन वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्त्या केल्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा आता अधिक गतिमान होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपक ...
सार्वजनिक शौचालयाच्या आऊटलेटचे पाणी वसाहतीमध्ये येत असल्याने संतप्त नागरिकांनी १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शहरातील खंडोबा बाजार परिसरातील सार्वजनिक शौचालयाला चक्क कुलूप ठोकले आहे. ...
मागील वर्षी राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दारुची दुकाने बंद करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानंतर या निर्णयात बदल झाला असला तरी या सर्व प्रक्रियेमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात मात्र चांगलीच घट झाली आहे. मागील वर्षी ...
वडिलांच्या निधनामुळे अंत्यविधीसाठी निघालेल्या विदेशी युवकाला परवानगी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सुटी व संक्रांतीचा सण बाजूला सारुन पोलिसांनी दिवसभर प्रयत्न केले. अखेर सायंकाळी ५ वाजता परतीचे परवानगी प्रमाणपत्र मिळाल्याने या युवकाचा आपल्या घरी जाण्य ...
जिल्ह्यातील पाचही साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून, पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करण्याचा प्रयत्न कारखाना प्रशासन करीत असल्याने जास्तीत जास्त ऊस कारखान्यावर घातला जात असून, आतापर्यंत ८ लाख ९७ हजार मे. टन उसाचे गाळप जिल्ह्यात झाले आहे. त्यामुळे ऊ ...
शहरातील खंडोबा बाजार परिसरात असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या आऊटलेटचे पाणी वसाहतीमध्ये येत आहे. यामुळे संतप्त नागरिकांनी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास या शौचालयाला चक्क कुलूप ठोकले. ...
ताडकळस येथील बाजार समितीतून मागितलेल्या माहितीच्या प्रमाणित प्रती मिळत नसल्याने जिल्हा उपनिबंधक आणि बाजार समितीच्या सचिवांविरुद्ध येथील संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...
शालेय पोषण आहाराचे मानधन देण्यास अधिकार्यांकडून टाळाटाळ होत असल्याने संतप्त कामगारांनी आज दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात तोडफोड केली. ...
यावर्षीच्या रबी हंगामात शेतकºयांनी हरभºयाच्या पेरणीवर भर दिला असून, प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत २०३ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात हरभºयाची पेरणी झाली आहे़ त्यामुळे जिल्ह्यात हरभºयाचे उत्पादन अनेक पटीने वाढणार आहे़ ...
येथील पुरवठा विभागात दीड वर्षांपूर्वी झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास हिंगोली येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्याकडे दिल्यानंतरही त्यांनी या घोटाळ्यातील आरोपींना अटकच केली नसल्याने हा तपास अडगळीत पडला आहे़ ...