Indian Army: ‘आता एन्काउंटर सुरू आहे, नंतर बोलतो,’ असे म्हणत कर्नल मनप्रीत सिंह यांनी फोन कट केला. पण, तो त्यांचा कुटुंबीयांसोबतचा शेवटचा फोन कॉल ठरला, असे त्यांच्या मेहुण्यांनी सांगितले. ...
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ला घमेंडखोर आघाडी म्हणत कठोर टीका केली. ‘इंडिया’चे नेते सनातन संस्कार, परंपरा नष्ट करण्यासाठी पुढे येत आहेत. त्यांना देशाला हजार वर्षांच्या गुलामगिरीत ढकलायचे आहे, अस ...
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीशी संबंधित असलेल्या मीडिया आणि एंटरटेन्मेंट कंपनीला विशेष केंद्रीय योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया मंत्रालयाकडून कर्ज-संबंधित सबसिडी म्हणून १० कोटी रुपये मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ...
INDIA Alliance Boycotts 14 TV Anchors: रोज संध्याकाळी पाच वाजल्यापासून कोणत्या ना कोणत्या चॅनलवर द्वेषाची दुकाने सजली जातात. आम्ही या द्वेषाच्या बाजाराचे ग्राहक बनणार नाही, असे म्हणत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने गुरुवारी माध्यमांशी संबंधित महत्त् ...
एक ओपिनियन पोलही समोर आला आहे. यात काँग्रेसच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, या सर्व्हेतून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ...
यासंदर्भात, काँग्रेसने सोशल मिडियावर एक निवेदन जारी करत म्हटले आहे, "रोज सायंकाळी 5 वाजता काही टीव्ही चॅनल्सवर द्वेषाचा बाजार भरवला जातो. यामुळे, आम्ही द्वेशाच्या बाजारात ग्राहक बनून जाणार नाही," असे INDIA आघाडीने ठरवले आहे. ...