Karan Bhushan Singh : करण भूषण सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे. ज्या गाडीमुळे अपघात झाला त्यापासून माझी कार 4-5 किमी दूर होती असं म्हटलं आहे. ...
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेच्या लाटेमुळे १२ जणांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक जण वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल आहेत. याशिवाय झारखंडच्या पलामू जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला कडवी टक्कर दिल्याने सध्या इंडिया आघाडीचे नेते उत्साहात आहेत. ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीमधून मतदारांचा कौल इंडिया आघाडीला मिळेल अशी या नेत्यांना अपेक्षा आहे. ...
loksabha Election - अब की बार ४०० पार हा नारा देत भाजपानं निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात अनेक राज्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी हजेरी लावली होती. ...
Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे नेते जयराम रमेश (Jairam Ramesh) यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं तर केवळ ४८ तासांच्या आत नव्या पंतप्रधानांची निवड केली जाईल, असं विधान केलं आहे. ...