कळवण : पाणीप्रश्नाची सोडवणूक करावी, अशी मागणी पुनंद खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
सिन्नर : आदिवासी विद्यार्थ्यांचे भाडेतत्त्वावरील वसतिगृहे सुरू ठेवण्याची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...