द्वारकाधीश साखर कारखान्याने ऊस विकासामध्ये विविध योजना राबवून केलेला ऊस विकास अभिनंदनास पात्र आहे. कारखान्याचे व्यवस्थापन व स्वतंत्र ऊस कक्षाची कर्तव्यदक्षता विचारात घेऊन राज्यातून ऊस पीक संशोधन व विकासासाठी द्वारकाधीश साखर कारखाना आम्ही दत्तक घेत आह ...
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ओझर पोलीस ठाण्यातर्फेदंगा नियंत्रण रंगीत तालीम ओझर बसस्थानकाजवळ घेण्यात आली. सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास ठाणेअंमलदार घुमरे यांनी नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण येथे फोन करून कळविले की, बसस्थानकाजवळ १०० ते १५० ल ...
प्रशासकीय कामकाज, शासकीय योजनांची माहिती व तालुक्यातील गावांच्या सरपंचांमध्ये विचारांची देवाण-घेवाण व्हावी यासाठी तालुक्यात सरपंच संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली आहे. ...
पंधरा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून, तो उत्साहपूर्वक व भक्तिभावाबरोबरच गणेश मंडळांमध्ये सामाजिक भावना निर्माण करण्यासह जातीय सलोखा टिकवणारा ठरावा, यासाठी नाशिकचे ग्रामीण जिल्हाप्रमुख संजय दराडे यांनी गणेशोत्सव मंडळांसाठी ‘विघ्नहर्ता बक्षीस योजना ...
तालुक्यातील नगरसूल विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाºयांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या शिक्षकांनी थेट वेतन अधीक्षकांचे नासिक येथील कार्यालय गाठून निवेदन दिले. अधीक्षकांच्या नावे दिलेले निव ...
मुंबई-आग्रा रोडवर ह्युंदाई कारने पायी चालणाºया पादचाºयास पाठीमागून धडक दिल्याने तो ठार झाल्याची घटना घडली. मालसाणे येथील सुरेश रामभाऊ सोनवणे (५५) हे काम आटोपून सात वाजेच्या सुमारास वडाळीभोईकडून मालसाणे येथील स्वत:च्या घराकडे रस्त्याने जात होते. ...
नाशिक-नंदुरबार बसमधून प्रवास करत असलेल्या प्रवाशाचा हृदयविकाराने बसमध्येच मृत्यू झाल्याची घटना सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर शुक्र वारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. ...
अझहर शेख ।नाशिक : ‘मरावे परि कीर्ती रूपे उरावे’ असे बोलले जाते; मात्र ‘मरावे परि अवयवरूपी उरावे’ या उक्तीनुसार अवयवदान चळवळीमध्ये सहभागी होत मेंदू मृत झालेल्या व्यक्तींचे अवयव दान करत नातेवाइकांनी सामाजिक बांधिलकी जोपासली. आठ ते दहा नाशिककरांनी वर्ष ...
नाशिक : जुने नाशिकमधील पिंजारघाट येथील मुख्य चौक शहीद अब्दुल हमीद यांच्या नावाने वर्षानुवर्षांपासून ओळखला जातो. मात्र, मागील पाच वर्षांपासून या चौकामध्ये शहिदांच्या नावाने फलक उभारण्यासाठी महापालिकेला मुहूर्त मिळालेला नाही. स्वातंत्र्य दिनाच्या औचित् ...
नाशिक : शहरातील सांस्कृतिक मानबिंदू मानल्या जाणाºया महाकवी कालिदास कलामंदिराचे तब्बल पस्तीस वर्षांनंतर नूतनीकरण सुरू झाले असून, यंदा प्रथमच अशाप्रकारचे काम करताना महापालिका नाट्य कलावंतांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचनांवरदेखील विचार करणार आहे. त्या ...