महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे कार्यरत असलेल्या ४९ सुरक्षारक्षकांना डिसेंबर २०१६ पासून वेतन नसल्याने संबंधितांच्या कुटुंबीयांची परवड होत आहे. न्यायालयाच्या निकालानंतरही शिक्षण विभागामार्फत वेतन अदा करण्यासंबंधी कार्यवाही झालेली नाही. दरम्यान, सदर सुर ...
भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेत येऊन तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्र्यंबकेश्वर भाजपाने शहरातून रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला. भाजपा सरकारच्या या तीन वर्षांच्या कार्य काळातील यशस्वी अशा कामिगरीतील ऐतिहासिक निर्णय तळागाळातील जनतेपर्यं ...
राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने राबविण्यात येणाºया ‘सेल्फी विथ खड्डे’ या मोहिमेत जिल्ह्यातील पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. माजी सार्वजनिक बांधकाममंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील रस्ते चकाचक व खड्डेमुक्त होते; परंतु सत्ता ...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक जोडो अभियानास नाशिक जिल्ह्यात सुरुवात झाली असून, कळवण शहर व तालुक्यात राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसच्या शाखा उद्घाटनप्रसंगी रायुकॉँचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या गटबाजीचे उघड दर्शन घडून या ...
वसाकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत खºया अर्थाने प्रयत्न करणाºया स्व. दौलतराव अहेर यांचे स्वप्न आज पूर्णत्वास येत असले तरी त्यांची उणीव आजच्या कार्यक्रमात जाणवत आहे, त्यांना खºया अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऊस उत्पाद ...
एकाग्रता व निग्रहाची आवश्यकता माणसाला संकल्पित कार्य यशस्वीरित्या करण्यासाठी असते. ‘मनोनिग्रह’ असा व्याख्यानमालेचा विषय असून सरस्वती हे मनाचे संतुलन, शांती या विषयावर मार्गदर्शन करत आहेत. ...
नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चालविण्यात आलेल्या सेतू केंद्राचे गेल्या तीन वर्षांपूर्वीचे कोणतेही दप्तर सापडत नसल्याने शासकीय नोकरीसाठी पात्र ठरलेले परंतु कागदपत्र तपासणीत अडकलेल्या शासकीय नोकरदारांची नोकरी संकटात सापडली आहे. तीन वर्षांपूर्वी ...
महापालिकेकडून शहरातील धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा महापालिका राबविण्याच्या तयारीत आहे. या टप्प्यात गावठाण भाग असलेल्या महापालिकेच्या पूर्व विभागातील जुने नाशिकमधील काही दर्ग्यांचा व मंदिरांचा समावेश आहे ...
राज्य सरकारने अडचणीत असलेल्या राज्यातील तब्बल १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकांचे विलीनीकरण करण्याबाबत विचार सुरू केला आहे. या बारा जिल्हा बॅँकांमध्ये नाशिक जिल्हा बॅँकेचाही समावेश असल्याने संचालक मंडळ हादरले आहे. मात्र तांत्रिक बाबींचा विचार करता ना ...