घरातील मागील बाजूस असलेले शटर वाकवून चौघा दरोडेखोरांनी दाम्पत्यास बांधून घरातील रोख रकमेसह दागिने असा दोन लाख २ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना धारगाव घोटी (ता. इगतपुरी) येथे रविवारी पहाटे उघड झाली. घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी वाढत असून, रविवार सुटीच्या दिवशी शहरातील मुख्य बाजारपेठा ग्राहकांच्या गर्दीने फुल्ल झाल्या आहेत. रविवार असल्याने सुटीची संधी साधत नाशिककरांनी खरेदीचा आनंद लुटला. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज व महात्मा फुले यांच्या विचारांवर चालणारा आमचा लढा असून, कितीही धमक्या आल्या तरी समाजाचे चक्र उलटे फिरविणाऱ्या प्रवृत्तींच्या विरुद्ध बोलतच राहणार, असे सडेतोड प्रत्युत्तर आमदार छगन भुजबळ यांनी दिले. आॅल इंडिया सैनी(म ...
शरीराने अजस्त्र मात्र कधी शांत, तर कधी आक्रमक स्वभाव धारण करणारा शाकाहारी वन्यप्राण्यांपैकी एक रानगवा प्रथमच शहराच्या जवळ पाथर्डी शिवारात आढळून आला. पूर्ण वाढ झालेला रानगवा नर हा कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातून वाट चुकल्याचा अंदाज वनविभागाने वर्तवि ...
दीपोत्सवात सर्वाधिक महत्त्व पणत्या आणि विविध आकारांतील आकर्षक दिव्यांना असल्याने यंदाही बाजारात विविध प्रकारचे दिवे, पणत्या पहायला मिळत आहेत. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मातीच्या दिव्यांना मागणी वाढली असून, यात वेगळे आकार, लहान-मोठ्या पणत्या, प्राण् ...
दिवाळी सुटीच्या हंगामात नाशिककरांनी देशाटनासाठी घराबाहेर पडण्याचे नियोजन केले आहे. यंदा देशांतर्गत पर्यटनाला अधिक पसंती दिली जात असून, केरळ वगळता कोकण, गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांसह गड-किल्ल्यांच्या गावांना पसंती दिली जात असल्याचे पर्यटन व्यावसायिकांन ...
भारतातील मागासवर्गीय बहुजन समाजातील कर्मचाºयांवर वर्षानुवर्षे अन्याय होत असून, त्यांच्या अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी खंत मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघाच्या परिसंवादात व्यक्त करण्यात आली. ...
प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना हे प्रश्न केवळ शासन आणि न्यायलयाच्या लढाईत प्रलंबित आहेत. त्यामुळे आता निर्णायक भूमिका घेण्याचा निर्धार करण्याची वेळ आली असून,शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या आॅनलाइन कामावर बहिष्कार टाकण्याचा महत्त्वपूर्ण ठर ...
राज्यातील ४५ हजार गावांंमधील ग्रामस्थांनी राळेगणसिद्धी व हिवरे बाजारमध्ये श्रमदानातून झालेला कायापालट डोळ्यासमोर ठेवत एकत्रित श्रमदान केल्यास पुढील दहा ते पंधरा दुष्काळावर मात करणे शक्य आहे, असे प्रतिपादन पानी फांउडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यज ...