आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्टÑ शासनाच्या वतीने लवकरच मेगा भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचीही भरती होणार असून, सुमारे ७०० पदे भरली जाणार असल्याचे वृत्त आहे. ...
९९ वर्षांच्या कराराने नागरिकांना दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ अर्थातच कायमस्वरूपी घरमालकाच्या नावे करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा नाशिक शहरातील २५ हजार घरांचे मालक व पाच हजार भूखंडधारकांना लाभ होणार आहे. गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची घोषणा होता ...
राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा तथा ‘नीट २०१९’ परीक्षेचे वेळापत्रकानुसार परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली असून, पुढील वर्षी मे महिन्यात ही परीक्षा होणार आहे. यावर्षी ही नॅशनल टेस्ट एजन्सी म्हणजेच एनटीएच्या माध्यमातून घेण्यात येणार असून, यावर्षी ...
केंद्र आणि राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पडून आहे, परंतु ठेकेदार मिळत नाही, अशी अवस्था गुरुवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत उघड झाली. स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जा त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासण्याचा आणि त्यासा ...
घरपट्टी लागू नसलेल्या घरांबाबत सर्व्हेक्षणात आणि प्रत्यक्षात वेगळी स्थिती आढळली असल्याने महासभेने सर्व नोटिसा रद्द करून फेरसर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. तथापि, महापालिकेने ५० हजार नोटिसा अगोदरच बजावले असून प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे त्यामुळे नो ...
वडाळारोडवर सिनिअर प्रोफेसरच्या नेट परीक्षेला राज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांना उशीर झाल्याच्या कारणावरून प्रवेश नाकारण्यात आल्याने या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून मुंबई नाका पोलिसांना बोलावून या विद्यार्थ ...
नाशिक मर्चंट बॅँकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे अठ्ठेचाळीस तास शिल्लक राहिल्याने प्रचाराची रणधुमाळी वेग आला असून, दोन दिवस जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. शुक्रवारी (दि.२१) प्रगती पॅनलच्या वतीने मोठी प्रचारफेरी ...
सिन्नर तालुक्यातील भोकनी गावाच्या रहिवासी असलेल्या बकुबाई मारुती भाबड (६५) या काही कामानिमित्त शहरात आल्या होत्या. बुधवारी (दि.१९) त्या निमाणी स्थानकात आल्या असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेवर डल्ला मारून सुमारे ७३ हजारांचे दागिने लंपास केल्याची ...
महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली असून, या भूमित शैव-वैष्णव गुण्यागोविंदाने नांदतात. कुठलाही पंथ व उपपंथांमध्ये द्वंद दिसून येत नाही. संतांनी भाषा, जात, पंथांत कधी भेदाभेद केला नाही, तो माणसाने केला याउलट महाराष्टÑासारख्या भूमित पुरुष संतांच्या बरो ...
आठवडाभरापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा घसरत आहे. नाशकात थंडीचा जोर कायम आहे. ७.९ अंशांपर्यंत घसरलेला किमान तपमानाचा पारा गुरुवारी (दि.२०) ९.३ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी गुरुवारी थंडीची तीव्रता जाणवत होती. ...