आज सत्योत्तर युग आहे. सत्यानंतर येते ते असत्यच. कवी, लेखकांनी सामान्य माणसांच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. आनंदाची गाणी तर आपण गातच राहातो; पण विपरित काळात काळोखाचीही गाणी गायली पाहिजे. ...
‘पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय सुरक्षा बलाच्या वाहनावर हल्ला केला तेव्हापासून खरे तर आमचे लक्ष लागत नव्हते. कारण २४ जानेवारी रोजीच गुवाहाटीहून निनादची श्रीनगर एअर फोर्सला बदली झाली व तो रूजूही झाला होता. ...
निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये आठ दिवसांपूर्वी मध्यरात्री घाईघाईत राज्यातील उपजिल्हाधिकारी व शेकडो तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश काढून त्याची तत्काळ अंमलबजावणी करणाऱ्या महसूल मंत्रालयाने आठ दिवसांपासून दररोजच आपल्या निर्णयात बदल करण्याचा धडाका लावला अस ...
महिलांनी स्वत:ची ओळख स्वत: निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे प्रतिपादन नाशिकच्या जिजाऊ महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा तथा जिल्हा महिला बचत गट पतसंस्थेच्या संस्थापक अश्विनी बोरस्ते यांनी केले. ...
शहर स्वच्छता, सफाई कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, मोकाट कुत्रे व वराहांचा २२ सुळसुळाट, सार्वजनिक शौचालयांची दूरावस्था, शहरातील मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे आदी विषयांवर मालेगाव महापालिकेच्या महासभेत वादळी चर्चा झाली ...
तात्यासाहेब असताना मी नेहमी या वास्तुत येत असे. येथे आमच्या बैठका होऊन मराठी साहित्याविषयीच्या चर्चा घडत होत्या. दुर्दैवाने तात्यासाहेब आज नाहीत, मात्र या वास्तुत त्यांच्या आठवणी आजही जिवंत आहेत ...
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’चे वितरण गुरुवारी (दि. २८) सकाळी १० वाजता मुंबई-आग्रा रोडवरील हॉटेल एक्स्प्रेस इनमधील रॉयल हॉलमध्ये होणार आहे. या स्पर्धेत कोण बाजी मारतो याबाबत गावागावांतील सरपंचांमध्ये उत्सुकता वाढली आहे. ...