स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत संस्थेच्या वाड्याचे नूतनीकरण करून आधुनिक स्मारक साकारण्यासाठी यापूर्वी केवळ घोषणाच झाली असून, सार्वजनिक बांधकाम खात्याने पर्यटन मंत्रालयाला आराखडा सादर केला आहे. ...
बिहारमध्ये आघाडीच्या घटक पक्षांचे अन्य उमेदवार निवडून आणण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल, असे वक्तृत्वाचे कौशल्य असलेला कन्हैया कुमार आणि महाराष्ट्रात लाखोंच्या सभा घेणारे राज ठाकरे यांना आघाडीत सामावून घेण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावरील मोठा पक्ष म् ...
प्रौढ झाल्यापासून प्रत्येक मुलीला सुरू होणारी मासिकपाळी वयाच्या पन्नाशीपर्यंत चालते. मासिकपाळीच्या दिवसांमध्ये वैयक्तिक स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून, स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो. ...
वडाळागावातील महेबूबनगरसह परिसरात असलेल्या अनधिकृत भंगार गुदामांमध्ये अनधिकृत वीजजोडणीमुळे दररोज हजारो युनिट वीजचोरी होत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे ...
आजच्या इंटरनेटच्या जगात मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिबिरे ही मोलाची भूमिका बजावत असतात. त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करत असतात. संवाद हरवलेल्या या काळात नाट्य शिबिरातून सुसंवादाची स्वत:ला शोधण्याची प्रक्रि या नव्याने सुरू होते, असे प्रतिपाद ...
शेतकऱ्यांची सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेअंतर्गत कृषी पंधरवडा प्रचार व प्रसार कार्यक्रम रविवारी (दि.२६) राबविण्यात आला. ...
शिवशाही युवा फाउंडेशनच्या वतीने रुग्ण व ज्येष्ठ नागरिकांना पाच किलोमीटरच्या आत गरजेच्या वेळी जाण्या-येण्यासाठी मोफत मारुती व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने त्र्यंबक विद्यामंदिर येथे आयोजित दहादिवसीय कुंभारकाम प्रशिक्षण वर्गाचा समारोप खादी ग्रामोद्योगचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजी ...
नाशिक तालुक्यातील धोंडेगाव गावातील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दाहीदिशा फिरण्याची वेळ आली आहे. गावातील विहिरीचे पाणी आटल्याने दोन-तीन दिवसांतून एकदा पाणी येते. ...